रमाई आवास घरकुल योजना-Ramai Awas Gharkul Yojna.

 रमाई आवास घरकुल योजना-Ramai Awas Gharkul Yojna. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबुद्ध संवर्गातील लोकांसाठी राज्य सरकारने रमाई आवास योजना सुरू केली आहे. अनुसूचित जाती व नवबुद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचावले व त्यांना चांगल्या सुविधा व त्यांचे प्रश्न सुटावी तसेच म्हणून ग्रामीण भागामध्ये त्यांचे स्वच्छ जागेवर अथवा कच्च्या घरांच्या जागेवर पक्के घर बांधून देणे ही … Read more