अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना 1286 कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय

  अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना औरंगाबाद, पुणे विभागातील शेतकऱ्यांना 1286 कोटींचा निधी मंजूर; राज्य शासनाचा निर्णय.         महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी आणि विविध जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर 2022 या महिन्यांमध्ये अतिवृष्टीचा पाऊस झाला होता. यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांचे पूर्ण पिकांचेही नुकसान झाले होते. बाधित शेतकऱ्यांना दोन हेक्टर एवजी … Read more