महिलांना महिन्याला 1500 रुपये’, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही नवी योजना काय आहे?
महिलांना महिन्याला 1500 रुपये’, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही नवी योजना काय आहे? लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायूती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात … Read more
Snake Bite-साप चावल्यावर काय करावे ?
Snake Bite-साप चावल्यावर काय करावे ? उन्हाळ्यात तापमानात वाढ होत असल्याने रात्री गारव्यासाठी साप मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात, तसेच पावसाच्या सुरुवातीलाही बिळात पाणी भरल्याने आसऱ्यासाठी घराच्या बाहेरच्या भिंतीलगत किंवा आवारात साप बाहेर पडलेले दिसतात. अशावेळी चुकून कुठल्याही सापाने देश केल्यास न घाबरता, महत्त्वाचे म्हणजे कुठला साप आहे, हे जाणून घेण्यासाठी त्याला मारणे किंवा तो निघून … Read more
Namo Shetkari Yojana – Beneficiary Status, List, Registration (2nd Intallment) Check
Namo Shetkari Yojana – Beneficiary Status, List, Registration (2nd Intallment) Check महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला ६००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२००० रुपये अनुदान मिळेल. जर का तुम्ही प्रधान मंत्री सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महा सम्मान … Read more
रेशीम उद्योग करण्यासाठी 90% शासन निर्णय!
रेशीम उद्योग करण्यासाठी 90% शासन निर्णय! रेशीम शेती हा एक शेती आणि जंगलावर आधारित उद्योग आहे आणि त्यात प्रचंड रोजगार क्षमता आहे. प्रकल्पांतर्गत वनक्षेत्र किंवा उद्योगासाठी पोषक वातावरण असल्याने रेशीम उत्पादनाला भरपूर वाव आहे. हा असा उद्योग आहे जो शेतीच्या वाढीसोबत ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावण्यास मदत करतो. राज्य, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून … Read more
सूर्य घर मोफत योजनेचा लाभ घ्यायचा? मग ‘पोस्टमन’ला भेटा!
सूर्य घर मोफत योजनेचा लाभ घ्यायचा? मग ‘पोस्टमन’ला भेटा! शीर्षक वाचून (डाक विभाग कर्मचारी सोडून) कुणीही बुचकळ्यात पडणार हे उघड आहे. पण हे सत्य असून तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, पोस्टमन दादाला भेटल तरी चालेल बरं का.. याचे कारणही तसेच आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी डाक विभागाकडे सर्वेक्षणाचे काम देण्यात आले … Read more
मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र | Mulinsathi Yojana
मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र | Mulinsathi Yojana मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार देशातील तसेच राज्यातील मुलींसाठी शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेवर विशेष भर देत आहे. ज्यासाठी सरकारकडून वेळोवेळी मुलींसाठी सरकारी योजना राबवल्या जातात. भारतातील सर्व राज्यांमध्ये मुलींच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. जे केवळ मुलींना स्वावलंबी होण्यासाठी मदत करत नाही. … Read more
शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या ५ महत्वपूर्ण योजना; फायदे ते पात्रतेपर्यंत सर्वकाही जाणून घ्या.
शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या ५ महत्वपूर्ण योजना; फायदे ते पात्रतेपर्यंत सर्वकाही जाणून घ्या. आपल्या देशात जवळजवळ प्रत्येक विभागासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत, ज्याचा उद्देश गरजू आणि गरीब घटकांना मदत करण्याचा आहे. यामध्ये आरोग्य, रोजगार, विमा, रेशन अशा अनेक योजनांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवल्या जात आहेत. या योजनांतर्गत शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे … Read more
Manrega-मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार
Manrega-मनरेगाचा आधार; मजुरांना नियमित रोजगार मनरेगा कामांची नियोजनपूर्वक आखणी करून प्रभावी अंमलबजावणी केल्याने यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामावर मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मजुरांनी हजेरी लावली आहे. मजूर उपस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्हा आज राज्यात द्वितीय स्थानांवर तर ग्रामपंचायत अंतर्गत कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातंर्गत सर्व तालुक्यामधील नरेगाच्या … Read more
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 | Annasaheb Patil Loan
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2024 | Annasaheb Patil Loan अण्णासाहेब पाटील कर्ज योजना: राज्यात बहुतांश तरुण सुशिक्षित असून त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार तसेच त्यांची योग्यता, कौशल्य व आवडीनुसार नोकरी उपलब्ध नाही. दरवर्षी लाखो तरुण आपले शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असतात कारण शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुणांच्या खांदयावर त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असते परंतु राज्यात नोकऱ्या उपलब्ध … Read more