जिल्ह्यातील पोस्टमन व ग्राम डाक सेवक हे सर्वेक्षण करणार आहे. डाक विभागाची विश्वसनीयता, अगदी दुर्गम भागातही असलेले जाळे व सर्व स्तरातील नागरिकांशी असलेले संबंध लक्षात घेता या सर्वेक्षणसाठी डाक विभागाची निवड करण्यात आली आहे. डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्वेक्षणाला प्रारंभ झाला आहे.